Wednesday, 24 August 2011
कुठे गेलेत मंत्री
आज काल सर्वत्र एकच ऐकण्यास मिळत आहे की जन लोकपाल बिल झालेच पाहिजे.अन्ना हजारे सर्व आम आदमी साठी लढत आहेत। सर्व आम आदमी सुद्धा त्यांच्या बरोबरीने चालत आहेत। ह्या सगळ्या गोष्टींवर एकही नेता का बोलू शकत नाहीत। कारन सर्वांचे हात गुंतले आहेत भ्रष्टाचारात। त्यामुळे अन्ना सांगत आहेत की आपल्या भागातील नेते मंडळींच्या घरासमोर मोर्चा नेवून त्याना जागे करा।
परन्तु एवढे करूनही एकही मंत्री किंवा राजकीय क्षेत्रातील व्यक्ति जनालोकपल बिल सम्बन्धी बोलत नाही ही शरमेची बाब आहे। माला वाटते की त्याना नहीं वाटत की भारतात भ्रष्टाचाराचा नायनाट व्हावा। आपनास या संबधी काय वाटते ते जरुर नोंदवा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment